सध्या मोबाईल जगतात एक एस एम एस फिरतो आहे. त्यात असे म्हटले आहे की, न जिंकलेल्या टी-२० वर्ल्ड कप च्या खेळाडूंना भारत सरकारने ३ कोटी रुपये दिले. आणि नक्षलवाद्यांशी लढताना शहिद झालेल्या भारतपुत्रांना फक्त १ लाख रुपये देण्याचे फक्त आश्वासन दिले आहे.

खरंच या गोष्टीवर ख-या भारतीयांनी एकदा तरी विचार करणे गरजेचे आहे.